भारत
-
तामिळनाडूत रुग्णालयाला आग लागून ६ जणांचा मृत्यू
डिंडीगुल : तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू…
Read More » -
दिल्लीतील 40 हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; 30 हजार डॉलर्सची मागणी
नवी दिल्ली : दिल्लीतील अनेक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये एक आरके पुरममधील आणि दुसरी पश्चिम…
Read More » -
ठेकेदाराने कामे न केल्यास त्याला बुलडोझरखाली टाकू : नितीन गडकरी
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत सदस्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित कामांना…
Read More » -
भंडारा जिल्हा, तेलगांणा-छत्तीसगड राज्यात भूकंपाचा धक्का
भंडारा : जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसला आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र…
Read More » -
संभल भेटीसाठी निघालेल्या राहुल-प्रियंका गांधीना सीमेवरच रोखले
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी…
Read More » -
शेतकऱ्यांचा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न; नोएडा एक्सप्रेस वे वर पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम
नवी दिल्ली : भारतीय किसान परिषद, किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चासह इतर शेतकरी संघटनांच्या नेतृत्वात नोएडा, ग्रेटर नोएडा…
Read More » -
‘फेंगल’ चक्रीवादळाचा उत्तर भारताला दणका, महाराष्ट्रावर होणार परिणाम
बंगळुरू : बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे तमिळनाडू व आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर तब्बल ताशी ८० ते…
Read More » -
शेरणी संसद मे आ गयी… संजय राऊतने केलेले खासदार प्रियांका गांधीचे स्वागत
दिल्ली : राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर प्रियांका गांधी यांनी वायनाड येथून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली. यात त्या प्रचंड मतांनी…
Read More » -
संभल हिंसाचारावरून राजकीय वातावरण तापले, विरोधकांची सरकारवर टीका
लखनौ : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशातील संभल जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात झालेल्या मृत्यूंना हत्या असल्याचे म्हटले…
Read More » -
मणिपूरात केंद्र सरकारने पाठवल्या CAPF च्या 50 तुकड्या
नवी दिल्ली : मणिपूर पुन्हा एकदा पेटले असून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. जिरीबाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 6…
Read More »