महाराष्ट्र
-
तर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ : बाळासाहेब थोरात
पुणे : महायुतीचे सरकार लाडकी बहिणींना दीड हजार रुपये देतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना दरमहिना…
Read More » -
खोत हा फडणवीसांचा कुत्रा, सदाच्या बापाने पवारांना राजकीय गुरु मानले… संजय राऊतांची टीका
मुंबई : महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया…
Read More » -
उध्दव ठाकरे यांचा वचननामा, काय आहे वचननाम्यात
मुंबई : मातोश्री येथे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात अनेक मुद्द्यांवर भर…
Read More » -
निवडून आल्यास मतदारसंघातील सर्व पोरांची लग्न लावून देईल, उमेदवाराचे आश्वासन
बीड : परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मी आमदार म्हणून निवडून आलो तर मतदारसंघातील सर्व…
Read More » -
सारंगी महाजनचे धनजंय-पंकजांवर गंभीर आरोप, भावा-बहिणीने बळजबरीने घेतली….
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे…
Read More » -
ही गावगाड्याची भाषा… शरद पवार यांच्यावरील वक्तव्यावरून सदाभाऊ खोत यांची दिलगिरी
मुंबई : खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वच पक्षांनी टीकेची झोड…
Read More » -
रत्नागिरीच्या सभेत उध्दव ठाकरेकडून पाच आश्वासनाची घोषणा
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.प्रत्येक पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करून मतदाराला आकर्षित केले जात आहे. उध्वव ठाकरे…
Read More » -
मला सांगा, तुम्ही मराठ्यांना आरक्षण कसे देणार.. राज ठाकरेंचा जरांगे यांना सवाल
लातूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी आज लातूरमधील जाहीर सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. त्यांनी मराठा आरक्षणावरून…
Read More » -
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही, राज ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर
मुुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तुमची प्रॉपर्टी नाहीय. ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
Read More » -
फडणवीसांची शिवरायांच्या मंदिरात जायची हिंमत आहे का…
मुंबई : उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या सभेमध्ये महायुतीच्या सरकारच्या काळात मालवणमधील समुद्र किनाऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच…
Read More »