राजकारण
-
मंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांना धमकावले?
सोलापूर: छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील राजकीय वाकयुद्ध आता आणखीनच पेटले…
Read More » -
बदनापूर बस स्थानकाजवळील अपघातांवर नियंत्रण कधी?
बदनापूर / डॉ. परवीन नजाकत सय्यद आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बदनापूर बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जालना-छत्रपती…
Read More » -
भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात सरकारविरोधी एल्गार
पोलीस न्यूज नेटवर्क/जालना: निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली. परंतु, सत्ता प्राप्त होताच सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना दिलेल्या…
Read More » -
पादचाऱ्यांचे हक्क पायदळी! परभणीत रस्त्यावर पादचाऱ्यांना जागा नाही
पोलीस न्यूज नेटवर्क । परभणी परभणी शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी, चुकीचे पार्किंग तसेच अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसाठी चालण्यास…
Read More » -
गोदावरी खोऱ्यात बिबट्याचा वावर; हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात पाच बकऱ्या ठार, वनविभाग बेखबर!
मदन आव्हाड, पैठण पैठण: गतवर्षी बाप-लेकाचा बळी घेऊन पैठण पंचक्रोशीत खळबळ उडवून देणाऱ्या बिबट्याचा वावर गोदावरी नदीच्या खोऱ्यात अजूनही कायम…
Read More » -
रुग्णांसाठीचा तक्रार निवारण कक्ष कागदावरच
सचिन देशपांडे । परभणी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेत रुग्णांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष कायद्याने बंधनकारक…
Read More » -
महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल!
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संभाव्य युतीबद्दलच्या चर्चेचे घोंगडे भिजत असताना, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख…
Read More » -
चिनाब नदीवरील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. यावेळी…
Read More » -
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर छापा; आप नेत्या आतिशींचा आरोप
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकल्याचा आरोप आम…
Read More » -
ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र? काय म्हणाले संजय राऊत…
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळाले असले तरी पालकमंत्रिपद आणि खातेवाटपावरुन नेते नाराज आहेत.…
Read More »