राजकारण
-
पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप नेते विनोद तावडेंना बाविआने घातला घेराव
मुंबई : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असताना बहुजन विकास आघाडीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे. विशेष…
Read More » -
जिंतुर मतदारसंघात ऑडिओ वॉर… मनोज जरांगे यांना अपशब्द वापरल्याचा ऑडिओ व्हायरल
परभणी : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा स्तर घसरत चालला आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात भाजप महायुती आणि राष्ट्रवादी…
Read More » -
खासदार व्हायचे होते झाले आमदार, तुमचीच नजर लागली : पंकजा मुंडे
परळी : परळी मतदारसंघातील निवडणूक ही राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सर्व राज्याचे लक्ष या मतदारसंघात लागले आहे. येथून अजित…
Read More » -
संजना जाधव यांचे पतीवर गंभीर आरोप, भावनिक होऊन रडू कोसळले
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आिण त्यांचे पूर्वाश्रमीचे पती हर्षवर्धन…
Read More » -
मटणाच्या फोडीसाठी भाजपा कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी
मिर्झापूर : िनवडणुकीत सर्वात अवघड गोष्ट म्हणजे कार्यकत्याच्या सोय करणे. अन् नेते मंडळीही त्यांची सोय करण्यात कोणतीच कसर सोडत नाही.…
Read More » -
‘शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार जरांगे पाटलांशी चर्चा केल्याचे वृत्त निराधार’-ॲड.असीम सरोदे
पुणे : बारामती येथील ‘निर्भय बनो’ च्या सभेत बोलताना गुरुवार (दि.14 नोंव्हेंबर) रोजी मी विधानसभा निवडणूक न लढण्याबाबत मनोज जरांगे…
Read More » -
महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध : फडणवीसांना संजय राऊतांनी फटकारले
मुंबई : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींच्या एका क्लिपवरून सध्या वातावरण तापले आहे. त्यात त्यांनी व्होट जिहाद करण्याचे…
Read More » -
यावेळी अजित पवार अडकले बारामतीतच, भेटीगाठीवर दिला भर
बारामती : निवडणुकीसाठी संपूर्ण राज्य फिरणारे आिण भर सभेत तुला पाडणार असे सांगणारे अिजत पवार मात्र यावेळी बारामतीत अडकून पडले…
Read More » -
मौलाना नोमानी यांच्या व्होट जिहादवरून वातावरण तापले, भाजपची निवडणुक आयुक्तांना पत्र
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन करून व्होट जिहाद करायचा मामला…
Read More » -
धारावीची एक लाख कोटीची जमीन अदाणींना द्यायची म्हणून ठाकरे सरकार पाडले : राहुल गांधी
अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. आज…
Read More »